June 7, 2023
PC News24
देश

‘जम्मू-काश्मीर भारताचा भाग होता, आहे व राहील’

‘जम्मू-काश्मीर भारताचा भाग होता, आहे व राहील’

गोव्यातील SCO शिखर परिषदेत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी जम्मू-काश्मीरबाबत मोठे विधान केले. ‘जम्मू-काश्मीर भारताचा भाग होता, आहे व राहील. कलम 370 हा आता इतिहास झाला आहे. हे जितक्या लवकर लोकांना समजेल तितके चांगले,’ असे ते म्हटले. यापूर्वी बिलावल भुट्टोंनी माध्यमांशी बोलताना काश्मीरमधील पूर्वीची परिस्थिती जोपर्यंत पूर्ववत होत नाही तोपर्यंत भारताशी संबंध सामान्य होऊ शकत नाहीत, असे म्हटले होते.

Related posts

मे 23 जीएसटी कलेक्शन ₹1,57,090 कोटी, मे 2022 पेक्षा वाढ

pcnews24

शेअर बाजारातील व्यवहार तेजीसह बंद; ‘या’ स्टॉक्सने बाजार सावरला

Admin

अदानी प्रकरणी सेबीने मागितला वेळ !!

pcnews24

एका फोन कॉलनं बदललं आयुष्य,अभिनेत्रीला मिळाली नवी संधी

pcnews24

१८ वर्षांनंतर आपले नाव मतदार यादीत थेट सामील होईल.

pcnews24

थरथरते हात अन् व्हिलचेअरवर बसून केलेल्या शेवटच्या भाषणात गिरीश बापट काय म्हणाले होते?

Admin

Leave a Comment