September 23, 2023
PC News24
राज्यसामाजिक

‘अहिल्यादेवींचे नाव देण्याचा निर्णय योग्य ‘

‘अहिल्यादेवींचे नाव देण्याचा निर्णय योग्य ‘

अहमदनगरचे नाव बदलून या जिल्ह्याला अहिल्यादेवींचे नाव दिले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या निर्णयाचे स्वागत केले. नगरचे अहिल्यादेवी होळकर नगर असे नाव करणे चांगलेच आहे, असे ते सोलापुरात पत्रकार परिषदेत म्हणाले. दरम्यान शिंदे सरकारने याआधी औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव केले आहे.

Related posts

अपघात रोखण्यासाठी खंडाळा घाटात ‘हाइट बॅरिकेड’

pcnews24

सिडको काढणार 5000 घरांची लॉटरी

pcnews24

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

pcnews24

८ सप्टेंबर -आजच्या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवसाची थीम आहे ‘बदलत्या जगात साक्षरतेला प्रोत्साहन देणे’

pcnews24

सोसायटी धारकांच्या पाण्याची ‘हमी’ घेण्यास बांधकाम विकसक उदासीन का?- आमदार महेश लांडगे.

pcnews24

पिंपरी :विश्व हिंदू परिषदेचा परतवारीच्या वारकऱ्यांना आरोग्यसेवा देण्याचा स्तुत्य उपक्रम

pcnews24

Leave a Comment