September 23, 2023
PC News24
देश

मणिपूर:महिलांनी अतिरेक्यांना सोडण्यास भाग पाडले.

मणिपूर :महिलांनी अतिरेक्यांना सोडण्यास भाग पाडले.

मणिपूरमध्ये महिलांच्या एका गटाने सुरक्षा जवानांवर हल्ला करून 12 अतिरेक्यांची सुटका केली. माहिती देताना, सुरक्षा दलांनी सांगितले की, महिलांच्या नेतृत्वाखाली सुमारे 1500 लोकांच्या जमावाने त्यांना घेरले. तेव्हा त्यांना अतिरेक्यांना सोडण्यास भाग पाडले गेले. प्रकरणाच्या संवेदनशीलतेमुळे आम्हाला त्याला सोडावे लागले. आम्ही त्यांच्या ताब्यातील शस्त्रसाठा जप्त केला व त्यांना जाऊ दिले, असे ते म्हणाले.

Related posts

मोबाईल हरवला किंवा चोरी झाल्यास आता काळजी नाही, शासनाने केली यासंबंधीची पोर्टल निर्मिती.

pcnews24

देश :सर्व करदात्यांचा एक समान (कॉमन) आयटीआर फॉर्म आणण्याची तयारी सुरू करदात्यांचा गोंधळहोणार दूर.

pcnews24

15 हजारांनी महाग झाली दुचाकी

pcnews24

दक्षिण भारतीय राज्यातून भाजप बाहेर !

pcnews24

कुस्तीपटू अनुराग ठाकूरांच्या निवासस्थानी

pcnews24

राहुल गांधींनचा निकाल हायकोर्टाने ठेवला राखून.

pcnews24

Leave a Comment