September 23, 2023
PC News24
खेळ

देश: भारताच्या ऐतिहासिक कामगिरीला 40 वर्ष पूर्ण.

भारताच्या ऐतिहासिक कामगिरीला 40 वर्ष पूर्ण

कोणताही क्रिकेटप्रेमी आणि भारतीय आजचा (25 जून) दिवस विसरू शकत नाही. कारण क्रिकेटविश्वात आजच्या दिवशी 40 वर्षांपूर्वी भारतानं पहिला विश्वचषक जिंकला होता. भारतानं आजच्या दिवशी म्हणजे 25 जून 1983 रोजी लॉर्ड्समध्ये खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघाला पराभूत केले होते. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने ही कामगिरी केली होती.

Related posts

माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता- बीसीसीआयने सोपवली मोठी जबाबदारी.

pcnews24

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थीची यादी जाहीर

pcnews24

फेरीवाल्या आईच्या मुलाने केले एव्हरेस्ट शिखर सर

pcnews24

चीनचा पुन्हा खोडसाळपणा, व्हिसा नाकारला

pcnews24

श्री मोरया गोसावी समाधी मंदिर पटांगणात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

pcnews24

रोमहर्षक सामन्यात श्रीलंकेवर मात करून भारतीय संघ आशिया कपच्या अंतिम फेरीत दाखल

pcnews24

Leave a Comment